tag:blogger.com,1999:blog-203315362024-03-08T06:03:13.333+05:30The Sakaal Blogabhinavhttp://www.blogger.com/profile/01051258110530163107noreply@blogger.comBlogger328125tag:blogger.com,1999:blog-20331536.post-61618128742956471032010-07-13T16:53:00.000+05:302010-07-13T17:04:21.039+05:30पंढरीची वारीsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20331536.post-20995026960713349282009-01-20T14:11:00.004+05:302009-01-20T14:14:53.781+05:30सीमाप्रश्न आणि मुंबईमुंबईत सुखद गारवा आहे. पण हळूहळू राजकीय भट्ट्या पेटू लागल्या आहेत. या शहराला निवडणुकीची चाहूल पटकन लागते. तशात परवा कुर्ल्यात पोटनिवडणूक झाली. शिवसनेच्या उमेदवाराने तेथे राष्ट्रवादीला चारीमुंड्या चीत केलं. सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा कसा शिवसेनेची पालिकेतील सत्ता उधळून लावण्याचा प्लॅन होता आणि कुर्ल्यातल्या दलित समाजाने त्या योजनेला कसा सुरुंग लावला आणि मनसेचे तेथेsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-20331536.post-26130463611005262472009-01-16T09:05:00.002+05:302009-01-16T09:13:04.113+05:30राज्यात येणार ३५ हजार शाळांचे पीकआगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २० हजार प्राथमिक व १५ हजार माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांना एकाच क्षणात मंजुरी देण्याची जोरदार तयारी शासनदरबारी सुरू आहे. या ३५ हजार नव्या विनाअनुदानित खासगी शाळांच्या प्रस्तावांवर मंजुरीची स्वाक्षरी होताच, राज्यातील शासकीय शाळांतील हजारो शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. कायम विनाअनुदानित शाळांच्या या पुरात शासकीय व विनाअनुदानित शाळांमधील पटसंख्या वाहून जाणार Anonymousnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20331536.post-37769617666050618742009-01-10T10:14:00.003+05:302009-01-10T10:22:09.347+05:30सत्यमचा धडासत्यम कॉम्प्युटर्सचे अध्यक्ष बी. रामलिंगम राजू यांनी आपण कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याची कबुली देत आपला राजीनामा दिला. त्यानंतर सत्यमचा शेअर तब्बल ७७ टक्क्यांनी कोसळला आणि शेअर बाजाराला तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदाराला धक्का बसला.अमेरिकेतील सब प्राइमचा बसलेला फटका, त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या अनेक वित्तीय संस्था, कच्च्या तेलाचे दिवसेंदिवस उतरत असलेले भाव या सर्व Anonymousnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-20331536.post-27445079591312235582009-01-08T12:46:00.002+05:302009-01-08T12:55:31.958+05:30'सत्यम'चा फुगा फुटलादेशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी गणल्या गेलेल्या "सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीच्या अध्यक्षांनीच कंपनीची आर्थिक स्थिती अवाच्या सव्वा फुगवून आर्थिक भरभराटीचा फुगा आणला होता, असे बुधवारी स्पष्ट झाले. वर्षानुवर्षे केलेल्या या गैरप्रकाराची कबुली देऊन, अध्यक्ष रामलिंग राजू यांनी पदाचा राजीनामा दिला. राजू यांचे बंधू व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू यांनीही पदाचा राजीनामा दिला. देशाच्या कॉर्पोरेट Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-20331536.post-41147701147503321762009-01-02T10:50:00.003+05:302009-01-02T10:58:17.884+05:30राज्यातील पोलिस ठाणीही होताहेत "हायटेक'राज्यातील ९९४ पोलिस ठाण्यांना 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी'ने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नव्या वर्षात कार्यान्वित केला जाणार आहे. "क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टिम' (सीसीटीएनएस) या प्रकल्पांतर्गत पोलिस खात्यात "ई-गव्हर्नन्स' योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्र सरकारकडे यंदा तीनशे कोटी रुपयांची मागणी केली आहे.पोलिस खात्यातील कामकाजाच्या संगणकीकरणासाठी राज्य पोलिस दल "sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-20331536.post-12894191320385126132008-12-25T10:29:00.003+05:302008-12-25T10:53:49.765+05:30विधिमंडळ परिसरात आमदारांचे धूम्रपानसार्वजनिक ठिकाणच्या "धूम्रपान बंदी'ची अधिसूचना धुडकावण्याचे चित्र नवे नाही...मात्र हेच दृश्य विधिमंडळ परिसरातील असेल तर ?..विधिमंडळ परिसरात सध्या कडेकोट बंदोबस्त आहे. साधी काडीपेटी नेणेही जिकरीचे, तिथे सर्रास धूम्रपान सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव बुधवारी या परिसरात उघडकीस आले. खिडकीशेजारी उभे राहून धूर सोडणाऱ्या आमदारांच्या गप्पा अशा रंगल्या होत्या, की त्यांना कायद्याची आणि नियमांची सोडा, पण Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-20331536.post-25139521303522907702008-12-21T16:56:00.001+05:302008-12-21T16:59:31.224+05:30पेट्रोल पंपावर पायाभूत सुविधा हव्यात...पुण्यातील पेट्रोलपंपचालक ग्राहकांना काही पायाभूत सु विधापासून वंचित ठेवत असून, विनाशुल्क हवा, स्वच्छ शौचालय, विश्रामकक्ष आदी गोष्टी उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरल्या आहेत, अशी प्रतिक्रिया ई- सकाळचे वाचक राघवेंद्र पवार यांनी व्यक्त केली. ई- सकाळकडे आपले मत मांडताना ते म्हणाले, ''भेसळयुक्त पेट्रोलविक्री करणाऱ्या पेट्रोलपंपांची पुण्यातील संख्या मोठी आहे. कात्रज घाट, चांदणी चौक, पिंरघुटच्या अलिकडील Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-20331536.post-86406458260755130802008-12-20T17:18:00.000+05:302008-12-20T17:36:27.729+05:30गरज आहे प्रगल्भ नेतृत्वाची आणि वक्तव्याची...दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी झाली पाहिजे असे विधान लोकसभेत करून अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी एक नवा वाद उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वज बाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवून दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेला वाद कदाचित तात्पुरता शमेल. पण या निमित्तानेVaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-20331536.post-58829251636075989892008-12-17T15:00:00.000+05:302008-12-17T16:04:59.821+05:30मुंबई हल्ल्याच्या चर्चेला राजकीय वळणमुंबईतील अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या गंभीर विषयावरील चर्चेला अखेर राजकीय वळण लागले आणि विधानसभेत एकजूट दाखविण्याच्या निश्चयाला तडा गेला. सरकारमध्ये तीन वर्षे मंत्रिपदावर राहिलेल्या नारायण राणे यांनी राज्य सरकारचे आणि त्यांचे राजकीय स्पर्धक विलासराव देशमुख यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांनी मुस्लिम समाजाला टिकेचे लक्ष्य करीत शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटला. Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com16tag:blogger.com,1999:blog-20331536.post-82671909782978783462008-12-13T13:42:00.000+05:302008-12-13T13:54:23.678+05:30नारायण राणेंनी स्वगृही परतावे - समर्थकांचा कलनारायण राणे यांनी आपली आगामी राजकीय वाटचाल नागपूर अधिवेशनानंतर घोषित करण्याचे स्पष्ट केले आहे; परंतु त्यांनी स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतावे, असा विचार त्यांच्या समर्थकांतून व्यक्त होऊ लागला आहे.गेल्या साडेतीन वर्षांत कॉंग्रेसमधील घुसमटीतून मोकळे झालेले कार्यकर्ते आणि समर्थक नव्या पक्षासाठी फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे राणेंच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राणेंवर कॉंग्रेसने केवळ Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com15tag:blogger.com,1999:blog-20331536.post-30176764576833637692008-12-12T13:32:00.000+05:302008-12-12T15:40:50.914+05:30कसाबचा जबाब..२६ नोव्हेंबर हा दिवस देशातला विशेषत: महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती विसरू शकणार नाही. काही मूठभर अतिरेक्यांनी या दिवशी मुंबईवर चाल करून अवघ्या देशवासियांना वेठिस धरलं. सीएसटी, हॉटेल ताज, ओबेरॉय आणि त्यापाठोपाठ नरीमन हाऊसलाही हल्ल्याचं लक्ष्य केलं. भारतीय नागरिकांबरोबर काही परदेशी नागरिकांना ओलिस ठेवून अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. ७० तासांच्या कारवाईदरम्यान केवळ एका अतिरेक्याला पकडणं शक्य Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-20331536.post-10151196942244902682008-12-11T15:35:00.000+05:302008-12-11T15:48:39.295+05:30मंदीचा वेताळदेशहितापेक्षा राजकीय समीकरणे आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षांना महत्त्व देण्याची राजकारण्यांची खोड जुनीच आहे. मंदीचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मुंबईवर आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक राजधानीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मंदीच्या संकटाचे परिमाण आणि परिणाम या दोन्हींचा अंदाज येणे कठीण आहे. त्यातच मागणीत घट होत असल्याने राज्याच्या औद्योगिक नकाशावर असलेल्या बड्या कारखानदारांना उत्पादनात कपात आणि Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-20331536.post-14598308785944318612008-12-09T14:40:00.000+05:302008-12-09T15:00:47.704+05:30चव्हाण मंत्रिमंडळाचा शपथविधीमुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यात २६ कॅबिनेट व १३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. जुन्या मंत्रिमंडळातील कॉंग्रेसच्या सतीश चतुर्वेदी व प्रा. वसंत पुरके या दोन कॅबिनेट मंत्र्यांना आणि बाबा सिद्दीकी व रणजित कांबळे या राज्यमंत्र्यांना; तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख अशा एकूण पाच मंत्र्यांना वगळण्यात आले. दहा Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-20331536.post-89944368209194231742008-12-07T14:00:00.000+05:302008-12-07T14:01:09.217+05:30सरकार नावाची यंत्रणा खरंच आहे?गेले दोन दिवस महाराष्ट्राने जी परिस्थिती अनुभवली त्याचे वर्णन "निर्नायकी' या एकाच शब्दांत करता येईल. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश वेठीला धरणाऱ्या, दोनशे लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेकी हल्ल्यानंतरही दोन दिवस महाराष्ट्रासारख्या प्रगत (म्हणायचे की नाही?) राज्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हते. ही गोष्ट शरमेची तर आहेच पण सर्वसामान्य लोकांप्रती सरकार किती जागरुक आहे, हे दाखवायला देखील पुरेशी आहेVaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-20331536.post-84043523732251169332008-12-05T11:25:00.000+05:302008-12-05T11:27:35.673+05:30"हायकमांड'च्या तालावर...महाराष्ट्र वाऱ्यावरमुंबईवरील अभूतपूर्व दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या महाराष्ट्राला सध्या नेतृत्वच नसल्याची अवस्था आहे. हल्ला झाल्यापासून म्हणजे २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून सुरू असलेला राजकारण्यांचा घोळ आज (शुक्रवार) तब्बल दहा दिवस होत आले, तरी कायम आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिलेला राजीनामा राज्यपाल जमीर यांनी गुरुवारी स्विकारला आहे. त्यापूर्वी, सोमवारी (एक डिसेंबर) उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com20tag:blogger.com,1999:blog-20331536.post-4074862700268397142008-12-03T13:00:00.000+05:302008-12-03T13:07:48.113+05:30वाचाळ राजकीय नेतेकेरळचे मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंद यांनी त्यांच्या "त्या' वादग्रस्त विधानावर माफी मागण्यास नकार दिला असून त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांच्या या सावरासावरीनंतरही त्यांना होणारा विरोध कमी झालेला नाही. केरळमध्ये विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने आज (बुधवारी) अच्युतानंदन यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेचे कामकाज बंद पाडले. Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-20331536.post-64060124718677259952008-12-01T12:03:00.000+05:302008-12-01T12:08:12.558+05:30लढाई जिंकली... पुढे?ही लढाई म्हणजे आधी शरीर पोखरत असलेल्या रोगानं वर काढलेलं डोकं होतं. त्यानं डोकं वर काढल्यानंतर आय.सी.यू.मध्ये तीन दिवस औषधोपचार झाले आणि वर आलेलं डोकं छाटून टाकण्यात आलं. याचा अर्थ रोगी बरा झालेला नाही. मुळात हा रोग का झाला आणि यापुढे किती दिवस काळजी घ्यावी लागणार आहे, हे महत्त्वाचं. आता रोग दिसत नाही, म्हणून जल्लोष करण्यात अर्थ नाही. घरी आलेल्या रोग्याची नीट काळजी घेणं सगळ्यात आवश्यक Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-20331536.post-43059986417104116202008-11-27T08:15:00.002+05:302008-11-27T08:24:16.913+05:30वीर अधिकारी...भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मुंबई बुधवारी रात्रीपासून अनुभवते आहे...गुरुवारची सकाळ उजाडलीय तरीही दहशतवाद्यांनी मुंबईवर सुटकेची किरणे पडू दिलेली नाहीत...या हल्ल्याने भारतच नव्हे, तर जग हादरले आहे...ऐंशी नागरीकांचे बळी गेले आहेत आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलाने अनमोल हिरे गमावले आहेत...जीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com349tag:blogger.com,1999:blog-20331536.post-15877877514150451002008-11-25T13:46:00.000+05:302008-11-25T14:04:51.524+05:30भारत मंदीच्या जवळपासही नाही - अर्थमंत्र्यांचे स्पष्टिकरणजागतिक आर्थिक संकटामुळे देशाच्या विकासाचा दर काही प्रमाणात खालावला असला, तरी भारतात मंदी आलेली नाही; भारत मंदीच्या जवळपासही नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज येथे स्पष्ट केले. योग्य नियंत्रणासह खुले आर्थिक धोरण राबविल्यानेच भारताची आर्थिक स्थिती अन्य देशांपेक्षा भक्कम असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, ""जर्मनी, जपान, ब्रिटन आदी देशांनी अधिकृतरित्या मंदी जाहीर केली आहे. Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-20331536.post-71849303431736369272008-11-18T12:55:00.000+05:302008-11-18T13:02:46.337+05:30"आयटी'तील भूमिपुत्रमाहिती तंत्रज्ञान हा देशाच्या विकासात भर घालणारा सेवा क्षेत्रातील आघाडीचा उद्योग. या उद्योगात निर्माण होणारा प्रत्येक रोजगार कुशल आणि अकुशल क्षेत्रात चार रोजगार संधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपलब्ध करून देतो. या क्षेत्राला केंद्र आणि राज्य सरकारकडून कराद्वारे मिळणाऱ्या सवलतीही मोठ्या आहेत. असे असतानाही या उद्योगांनी महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील उमेदवारांना नोकऱ्यांत संधी नाकारणे, हा Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-20331536.post-41347190555296130352008-11-14T16:22:00.000+05:302008-11-14T16:23:59.075+05:30स्कूल चले हम......महासत्ता होण्याची स्वप्ने बघणाऱ्या भारतामध्ये प्राथमिक स्तरावर होणाऱ्या शिक्षण गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. २०२० चा भारत घडवायचा असेल, तर नवीन पिढी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची जाणीव झाल्यामुळेच ही गळती थांबविण्यासाठी आणि सर्व स्तरांतील मुलांना किमान प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून शासनाने सर्व शिक्षा अभियान शालेय पोषण आहार योजना, मध्यान्ह भोजन योजना अशा अनेक योजना राबविल्या आहेत. त्यांना खूप Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-20331536.post-29250677184424769792008-11-08T11:50:00.000+05:302008-11-08T12:09:34.225+05:30"आता आम्हाला वाचवायला राज ठाकरे येणार का?'राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ आता इतर प्रांतात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांनाही बसू लागली आहे. हरियाणातील करनाल येथे राहणाऱ्या विजय सुर्यवंशी यांच्या घरी बुधवारी रात्री काही सशस्त्र गुंड घुसले आणि त्यांना "महाराष्ट्रात परत जा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू' अशी धमकी दिली. या प्रसंगानंतर विजय सुर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाल प्रचंड धक्का बसला आहे. गेली १५ वर्षे करनाल मध्ये राहत असलेल्या Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com32tag:blogger.com,1999:blog-20331536.post-18032063449879698892008-11-06T17:18:00.000+05:302008-11-06T17:31:48.885+05:30बराक ओबामा का जिंकले?अवघ्या दोन वर्षांपूर्वी बराक हुसेन ओबामा कोणाला माहिती होते?... फारसे कोणालाच नव्हते. अमेरिकेच्या राजकीय नकाशावर उदय होण्याइतपतही इलिनॉसच्या या सिनेटरचे राजकारणात स्थान नव्हते. मग ते जिंकले कसे? चतुर आणि शिस्तबद्ध प्रचार, पैशाचा प्रचंड वापर आणि अनुकूल राजकीय वातावरण हे तीन मुद्दे ओबामांच्या विजयासाठी कारणीभूत ठरले, असे जागतिक प्रसारमाध्यमांनी विश्लेषण केले आहे. उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-20331536.post-85981433703218640022008-11-04T11:44:00.000+05:302008-11-04T12:04:34.878+05:30या विध्वंसातून काय साध्य होणार?मराठी- अमराठी वादाच्या आगीची झळ मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीला बसली. सोमवारी राष्ट्रवादी शिवसेना संघटनेने महाराष्ट्र सदनाच्या तोडफोडीचे प्रत्युत्तर आज राष्ट्रवादी सेनेच्या कार्यालयाला आग लावून देण्यात आले. दिल्लीत शहरी भागात असलेले हे कार्यालय सकाळी पेटवून देण्यात आले. राष्ट्रवादी सेनेचे अध्यक्ष जय भगवान गोयल यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही आग लावण्यात आली असल्याचा Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com8