tag:blogger.com,1999:blog-20331536.post3209980059705622251..comments2023-09-22T22:57:06.070+05:30Comments on The Sakaal Blog: Readers Write - Mumbai Trafficabhinavhttp://www.blogger.com/profile/01051258110530163107noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-20331536.post-2182748310560463712007-03-22T11:32:00.000+05:302007-03-22T11:32:00.000+05:30देशमुख, आपला विचार योग्य आहे. वर्तमान स्थितीत एवढे...देशमुख, आपला विचार योग्य आहे. वर्तमान स्थितीत एवढे केले तर अडचणीवर मात करता येईल. परंतु, हा उपाय टिकाऊ नाही. थोडे दिवस बरे वाटेल. नंतर पुन्हा तोच अडथळा व्र डोके काढेल. या वर खूप दूरचा विचार करणे आवश्यक आहे. या अडथळ्यामागचे कारण समजुन घेऊन उपाय शोधला पाहिजे.<BR/><BR/>मुंबईची रात्रंदिवस वाढणारी लोकसंख्या हे मूळ कारण आहे. प्रथम ही वाढ थांबवली पाहिजे. नंतर ती कमी केली पाहिजे.<BR/><BR/>लोकसंख्यावाढ Anonymousnoreply@blogger.com